2021-22 मध्ये 27.45 लाख घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची राज्य सरकारची योजना राष्ट्रीय जल जीवन अभियानाची 8…
2021
एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता
मुंबई : एसटी महामंहाडळ कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासंदर्भात पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभुमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात महाराष्ट्र एसटी…
‘बियाणे स्वयंपूर्ण महाराष्ट्र’ या ध्येय्याने वाटचाल
योजनांचा लाभ देण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा यंत्रणेला निर्देश अकोला,दि.२९ – बियाण्यांच्या बाबतीत महाराष्ट्राची स्वयंपूर्णता व्हावी,हे ध्येय्य ठेवून राज्याचा…
महाराष्ट्रातील नेत्रहीन बांधवांसाठी दिवाळी भेट
बहुजनांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उत्थानासाठी महाराष्ट्र शासनाने महाज्योतीची निर्मिती केली आहे. या महाज्योतीच्या माध्यमातून नेत्रहीन…
एमपीएससी परीक्षा : लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा
मुंबई, दि.29:- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात येणार असून परीक्षार्थी तसेच परीक्षा…
ओबीसी विद्यार्थ्यांच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी २९३ कोटी मंजूर
मुंबई, दि. २९ : बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने ओबीसी,व्हीजेएनटी,एसबीसी, प्रवर्गातील दहावीनंतर पुढील उच्च…
राज्यासह देशातील भारनियमनाचे संकट टळणार ?
वीज निर्मिती प्रकल्पांना केल्या जाणाऱ्या कोळशाच्या पुरवठ्यात सातत्याने वाढ 26 ऑक्टोबर 2021 रोजी वीज निर्मिती प्रकल्पांकडे…
देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 16,156 नवे दैनंदिन रुग्ण
भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.20%, मार्च 2020 पासून सर्वोच्च भारतात गेल्या 24 तासात 49,09,254 …
देशात खतांचा तुटवडा ही अफवा
देशातील खतांच्या तुटवड्याबद्दलच्या अफवा दूर करण्यासाठी भगवंत खुबा यांनी पत्रकार परिषद घेतली केंद्रीय रसायने आणि खते…
डाळिंबनिर्यात करायचीय ? मग हे वाचाच
कृषीमालाची एका देशातून दुसऱ्या देशात निर्यात होत असताना किडी व रोगांचा प्रसार होऊ नये, तसेच त्यावर…
जिल्हा उद्योग केंद्राच्या योजना
सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार मिळण्याचे दृष्टिने जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सुधारीत बीज भांडवल योजना, जिल्हा उद्योग केंद्र कर्ज…
कृषी हवामान सल्ला : २७ ते ३१ ऑक्टोबर २१
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पूढील पाच दिवसात किमान तापमान 15.0 ते 19.0 अंश सेल्सियस राहण्याची…
राज्यपालांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद
कृषी विद्यापीठाच्या प्रशिक्षण व मार्गदर्शनाचा लाभ घेतल्याने प्रगती झाल्याची शेतकऱ्यांची भावना महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संशोधन…
यवतमाळ, औरंगाबाद आयटीआय’ना उत्कृष्ट आयटीआय पुरस्कार
कौशल्याचार्य पुरस्कार विजेत्या आयटीआय शिक्षकांना १ लाख रुपयांचा पुरस्कार देऊन गौरविणार मुंबई, दि. २८ : राज्यातील…
राज्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंतांना दिवाळीपूर्वी सर्व मानधन देण्यात येणार
मुंबई, दि. २८ : राज्यातील वृद्ध कलाकार व साहित्यिक मानधन योजनेतील सुमारे ३० हजार पात्र मानधन…
पूरस्थितीमुळे बाधित ९ जिल्ह्यांसाठी ७७४ कोटी मदत
मुंबई, दि. 27 : शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून पूरस्थितीमुळे बाधित 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 774 कोटी…
सणासुदीसाठी रेल्वेच्या सुमारे 668 विशेष फेऱ्या
देशभरातील प्रमुख ठिकाणे रेल्वेमार्गे जोडण्यासाठी विशेष गाड्यांची योजना आखण्यात आली आहे सध्या सुरू असलेल्या सणासुदीच्या काळात, मूळ…
देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 13,451 नवे दैनंदिन रुग्ण
देशात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या 103.53 कोटीहून अधिक मात्रा पूर्ण देशात गेल्या 24 तासात 55,89,124 कोविड 19…
या फळाचा नाद केला…अन समृद्धी आली…!!
लातूर जिल्हा म्हणजे पक्क्या बेसाल्टवर बसलेला डेक्कन प्लाटूवरचा सगळ्यात टणक भाग… बोली भाषेत मांजरा खडक म्हणतो…