आपत्कालीन पत हमी योजनेला सरकारकडून एक महिन्याची मुदतवाढ

‘ईसीएलजीएस’ अंतर्गत दोन लाख कोटींच्या कर्जांना मंजुरी केंद्र सरकारने ‘ईसीएलजीएस’ म्हणजेच आपत्कालीन पत हमी योजनेला दि.30…

कपाशी नुकसान भरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार

पालकमंत्र्यांकडून कठोरा, गोपाळपूर, पुसदा येथे भेट; बोंडअळीचा प्रादुर्भाव असलेल्या शेती क्षेत्राची केली पाहणी अमरावती, दि. 2…

रब्बी हंगामासाठी ३ लाख १४ हजार क्विंटल बियाणे अनुदानावर वाटप करणार

कृषीमंत्री दादाजी भुसे मुंबई, दि. २ : कृषी विद्यापीठांमार्फत नव्याने संशोधित केलेल्या सुधारित व संकरित वाणांच्या प्रसारासाठी कृषी विभागामार्फत…

शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी विशेष कायदा करणार

जळगाव – बळीराजाची फसवणूक टाळण्यासाठी आगामी अधिवेशनामध्ये विशेष कायदा करण्यात येईल, असा कायदा करणारे महाराष्ट्र हे…

आयुष आणि कोविड – 19 लढा

हजारो आयुष व्यावसायिक कोविड – 19 विरोधातील जन आंदोलनात सहभागी होत आहेत, पारंपरिक औषधांच्या पद्धतीमध्ये या…

भारताचा कोविड मृत्यूदर 1.5 टक्क्यांपेक्षा कमी

23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा मृत्यूदर राष्ट्रीय सरासरी मृत्यूदरापेक्षाही कमी झाल्याची नोंद कोविड-19 वैश्विक महामारीच्या विरोधात…

वैद्यकीय शिक्षणातील सुधारणांसाठी महत्वाचे पाऊल

राष्ट्रीय वैद्यकीय परीषदेने एममीबीएस अभ्यासक्रमाच्या वार्षिक प्रवेश नियमांसाठी (2020) किमान आवश्यकता केल्या जाहीर राष्ट्रीय वैद्यकीय परीषदेने,…

औरंगाबादला स्मार्ट सिटी बस ५ नोव्हेंबरपासून

औरंगाबाद, – शहरातील नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने येत्या ५ नोव्हेंबर  रोजी स्मार्ट सिटी बस नागरिकांच्या सेवेसाठी सुरु करण्यात येत…

जिल्हा परिषदेच्या विशेष शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांची पंखाविना भरारी

तयार होत आहेत आकर्षक आकाश कंदील, पणत्या, उटणे, मेणपणत्यांसह भेटवस्तू कोल्हापूर येथील जिल्हा परिषदेच्या मान्यताप्राप्त दिव्यांग,…

नुकसान भरपाईपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार रत्नागिरी दि. 31: नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार…

कांदा साठवणूक क्षमता १५०० मे.टन एवढी वाढवून द्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पत्राद्वारे मागणी मुंबई दिनांक 31: कृषि उत्पन्न…

धान्य खरेदीतील गैरव्यवहारांना बसणार आळा

ऑनलाइन ७/१२ व ८अ बाबत सामंजस्य कराराचे अन्न, नागरी पुरवठा आणि महसूल विभागामध्ये आदान प्रदान मुंबई,दि.…

खोडवा उसाचे व्यवस्थापन

ऊस हे महराष्ट्रातील एक महत्वाचे नगदी पिक आहे. या पिकामुळे महाराष्ट्राची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगती…

सिंचनापूर्वी करा पाणी परीक्षण

खडकाचा प्रकार, निचऱ्याचा अभाव, पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग, रासायनिक खते व कीडनाशके यांचा वाढता वापर आदी कारणांमुळे…

ऊस उत्पादकाचे होणार भले; इथेनॉल खरेदी दरात केंद्राकडून वाढ

इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल प्रोग्राम अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांद्वारे इथेनॉल खरेदी करण्याच्या यंत्रणेस केंद्रीय मंत्रिमंडळाची…

यंदा एसटीची दिवाळी सणातील हंगामी दरवाढ रद्द ..!

मंत्री, ॲड. अनिल परब यांची माहिती मुंबई 29:- दरवर्षी प्रमाणे दिवाळी सुट्टीच्या कालावधीत केली जाणारी हंगामी…

शिवभोजन थाळी आता पाच रुपयांत, तर प्रशासकांचा कालावधी वाढविला

शिवभोजन थाळीचा दर पुढील सहा महिन्यांसाठी 5 रुपये शिवभोजन थाळीचा दर 31 मार्च 2021 पर्यंत 5 रुपये…

शासन शेतकऱ्यांकडून परत घेतेय पीएम सन्मान योजनेचे पैसे, कारण..

कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान योजना सुरू केले. या…

कृषी हवामान सल्ला; २८ ऑक्टो. ते १ नोव्हेंबर २०२०

हवामान अंदाज व कृषि सल्ला, ग्रामीण कृषि मौसम सेवा, वनामकृवि, परभणी  

विदर्भातील पहिल्या अ‍ॅग्रीकल्चर मॉलला शुभारंभ

कृषी केंद्र डॉट कॉमची फ्रॅँचायझी आता अमरावतीत विदर्भातील पहिल्या अ‍ॅग्रीकल्चर मॉलचे उदघाटन राज्याच्या महिला आणि बालविकास…