सिंचन प्रकल्पातील पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा!

धुळ्यातील आढावा बैठकीत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे निर्देश धुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये उपलब्ध असलेले पाणी शेतकऱ्यांपर्यंत…

दिलीप देशमुख यांना शेतीत स्थैर्य कसे मिळाले, वाचा यशकथा

मी दिलीप बाबाजीराव देशमुख. ता. अंबरनाथ (जिल्हा ठाणे) येथे शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. शेती व्यवसाय…

हमीभावाने 51.92 लाख मेट्रिक टन डाळी आणि तेलबियांच्या खरेदीला मंजुरी

खरीप विपणन हंगामातील धान्यखरेदीचा सुमारे 85.67 लाख शेतकऱ्यांना लाभ, किमान हमीभावानुसार 1,15,974.36 कोटी रुपयांच्या धान्याची खरेदी…

पशुपालकांसाठी आनंदाची बातमी; आता येणार कॉम्प्रेस्ड बायोगॅस

पशुपालक आणि जनावरे असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जनावरांच्या शेण-मुत्रापासून तयार होणारा बायोगॅस आता कॉम्प्रेस स्वरुपात…

देशात कोरोना रुग्णांच्या मृत्यूत स्थिर घट

गेल्या 10 दिवसांपासून दैनंदिन मृत्यू सातत्याने 150 हून कमी गेल्या 10 दिवसांपासून दैनंदिन मृत्यू सातत्याने 150 हून कमी नोंदवत भारताने…

महाराष्ट्राच्या विविध प्रयत्नांमुळे कोरोना प्रतिबंधात यश

दशलक्ष लोकसंख्येत अन्य राज्यांच्या तुलनेत कोरोना रुग्णसंख्या, मृत्यू दर आणि सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात कमी मुंबई :…

नाविन्यपूर्ण धोरणांतून ग्रामीण भागात बदल घडवून आणण्याचे आवाहन

नाविन्यपूर्ण, संशोधनावर आधारित विशेषतः ग्रामीण भागासाठी चिरकाल टिकणारा ,अमूलाग्र बदल घडवून आणण्याचे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग…

सुमारे 50 लाख लाभार्थ्यांना कोविड-19 लस

भारतातील दहा लाख लोकसंख्येमागे एकूण रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण जगातील सर्वात कमी प्रमाणापैकी एक भारताच्या एकूण…

द्वैमासिक पतधोरण : रिझर्व बँकेने व्याजदरात कोणतेही बदल केले नाहीत

देशातली विविध क्षेत्रातील परिस्थिती सामान्य पातळीवर येत असल्याचे आणि अशा क्षेत्रांची संख्या वाढत असल्याचे संकेत :…

नवीन रेल्वेगाड्या सुरु

प्रवाशांच्या सोयीसाठी, भारतीय रेल्वेने  2018-19 आणि 2019-20,या कालावधीत नवीन रेल्वेगाडया  सुरू केल्या आहेत, त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे : वर्ष गाड्या सुरु (एकेरी)…

शरद पवार ग्रामसमृध्दी योजना राज्य योजना म्हणून राबविणार

रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांची माहिती मुंबई, दि. ५  : ग्रामीण भागातील कामाची मागणी करणाऱ्या…

ब्रिटन, ब्राझिलमधील कोविडच्या वाढत्या संसर्गामुळे बेफिकीर राहू नका

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी आरोग्याचे नियम पाळणे अत्यावश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई, दि. 4 :…

19 दिवसात सुमारे 45 लाख लाभार्थ्यांना कोविड19 प्रतिबंधक लस

उपचाराधीन रुग्णसंख्येत सातत्याने घट सुरूच असून ही संख्या 1.55 लाखांपर्यंत खाली घसरली जागतिक महामारीविरूद्धच्या लढ्यात भारताने…

शेतकऱ्यांसाठी सिंचनासंदर्भात मोठी बातमी

राज्यात मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रम राबविणार राज्यात मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रम राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात…

निवडणुका रद्द झालेल्या ग्रामपंचायतींसाठी १२ मार्चला मतदान

मुंबई, दि. 4 : विविध कारणांमुळे निवडणूक रद्द केलेल्या नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) व कातरणी…

बोगस बियाणे विक्री केल्यास शासन कठोर पावले उचलणार

मुंबई दि. 03 : राज्यातील शेतकऱ्यांना बोगस बियाणे विक्री संबंधातील वाढत्या तक्रारी ही बाब अत्यंत गंभीर…

१५ फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालये सुरू

 उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची घोषणा मुंबई, दि. 3 : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत…

आता एकूण कोविड बाधितांपैकी फक्त 1.5% रुग्ण सक्रीय

गेल्या 18 दिवसांत 4 लाख व्यक्तींचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण करून भारत झाला जगातील सर्वात वेगवान लसीकरण…

फुलशेती, बियाणेसंदर्भात अपेडा उत्पादन समितीची पहिली बैठक संपन्न

देशात कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीत देखील,  आत्मनिर्भर भारत अभियानाच्या प्रवासातील आणखी एक मोठा टप्पा पार करत, वर्ष 2020-21च्या…

इथेनॉलच्या नव्या धोरणामुळे ऊस आणि धान्य शेतकऱ्यांना फायदा

इथेनॉल एक पर्यायी इंधन इथेनॉल मिश्रित पेट्रोल (ईबीपी) कार्यक्रमांतर्गत जैवइंधनावरील राष्ट्रीय धोरण (एनबीपी) -2018 नुसार पेट्रोल सारख्या…