एकूण रुग्णसंख्येपैकी सक्रिय रुग्ण संख्या 4.86 %

13 कोटींपेक्षा अधिक चाचण्या करीत भारताने ओलांडला महत्त्वपूर्ण टप्पा जागतिक महामारीशी लढा देत असताना भारताने आता…

देशात सर्वाधिक ‘आयुष्मान भारत केंद्र’ महाराष्ट्रात

नवी दिल्ली 20, : सार्वजनिक आरोग्य सेवांचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचावा यासाठी आयुष्मान भारत या योजनेची सुरूवात केंद्र…

डिजिटल ७/१२; नाशिक जिल्हा आघाडीवर

नाशिक जिल्ह्यातील १ हजार ९७८ महसूल गावांपैकी १ हजार ९७५ गावांचे सातबारा ऑनलाईन उपलब्ध आहेत. उर्वरित…

धान खरेदी केंद्राचा शेतकऱ्यांना होणार फायदा

 विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आधारभूत हमीभाव योजनेंतर्गत धान खरेदीचा शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे. शेतकऱ्यांना या केंद्राजवळ…

कोरोनामुळे मुंबईपाठोपाठ पुण्यातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंद

मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील सर्व शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर त्यापाठोपाठ पुण्यातील…

‘महाआवास अभियान (ग्रामीण)’चा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

ग्रामीण बेघरांसाठी ‘महाआवास अभियान’ महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ग्रामीण गृहनिर्माणला चालना देण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत…

शेतीच्या पाच वर्षांच्या थकीत वीजबिलावरचा दंड आणि व्याज होणार माफ

कृषिपंप वीज धोरणातून राज्याच्या कृषिक्षेत्राला नवसंजीवनी मिळणार : ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत मुंबई, दि. २०…

दिलासादायक : घरकुल योजनेचे रखडलेले प्रस्ताव होणार मंजूर

मुंबई, दि. २० : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचा निवारा देणाऱ्या विविध योजना गतिमान करुन घरकुलांच्या गुणवत्ता…

शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनावर…

मुंबई, दि. २० : महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.…

देशात उभारणार दीड लाख परवडणारी आरोग्य केंद्रे

25 कोटीहून अधिक लोकांना परवडणारी प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध सार्वत्रिक आरोग्यसेवेच्या प्रवासात भारताने एक महत्त्वाचा टप्पा…

ऊस उत्पादकांची थकबाकी आता मिळणार वेळेवर…

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अतिरिक्त साखरेचे इथेनॉलमध्ये रुपांतर पेट्रोलमध्ये…

हैद्राबाद-नाशिक दरम्यान स्पाइस जेटच्या विमानसेवेला प्रारंभ

भारत सरकारच्या आरसीएस-उडान (प्रादेशिक संपर्क योजना- उडे देश का आम नागरिक) योजनेअंतर्गत देशामध्ये हवाई संपर्क यंत्रणा…

उपचाराधीन रुग्णांची संख्या खाली घसरली

नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची दैनंदिन संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट कायम देशात…

शेतकऱ्यांना एक लाख कृषी पंप वीज जोडण्यांसाठी नवीन धोरण जाहीर

नवीन कृषीपंप वीज जोडणीचे धोरण आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आले त्यामध्ये लघुदाब वाहिनी, उच्चदाब…

कोल्हापूर आणि नाशिकला ग्राम स्वच्छतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार

(छायाचित्र प्रतीकात्मक ) नवी दिल्ली, दि. १९ : स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गंत सर्वंकष आणि सातत्यपूर्ण उत्कृष्ट…

दिवाळीनंतर कांद्याचा बाजार खातोय भाव

नाशिक  १९ : दिवाळीनंतर कांदा भाव खाणार असे संकेत कृषी पंढरी ने मागील वृतात दिले होते.…

स्वस्त आणि पर्यावरणपूरक नैसर्गिक वायू इंधन (एलएनजी) केंद्रांची भारतात होणार सुरुवात

पेट्रोलिअम मंत्र्यांच्या हस्ते 50 एलएनजी इंधन केंद्रांचा पायाभरणी सोहळा, पुढील तीन वर्षात 1000 एलएनजी केंद्र उभारणार…

ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम नव्याने जाहीर होणार

यापूर्वी जाहीर केलेला कार्यक्रम रद्द मुंबई, दि. 19 : राज्यभरातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा…

देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त

दररोजच्या नवीन नोंद झालेल्या रुग्णांपेक्षा नवीन बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त असण्याचा कल भारताने 1.5 महिन्यांपेक्षा…

भारताचा एआय सुपर कॉम्प्यूटर परमसिद्धी जगात अव्वल

 500 सर्वात शक्तिशाली एकसंध संगणक प्रणालींमध्ये 63 व्या क्रमांकावर सी-डॅक येथे राष्ट्रीय सुपरकंप्यूटिंग मिशन (एनएसएम) अंतर्गत…