एयरटेल आणि व्होडाफोन आयडियाचा ग्राहकांना झटका

मोबाईल सेवा कंपनी एअरटेलने आपल्या प्रीपेडच्या प्लानच्या किमती मोठ्या फरकाने वाढवल्या आहेत. वाढत्या महागाईत त्यामुळे ग्राहकांवर…

देशातील इंधनाच्या किंमती आहेत स्थिर

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण सुरू असताना, सलग 18 व्या दिवशी देशांतर्गत सरकारी तेल…

देशात गेल्या 24 तासात कोरोना रुग्ण घटले

भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण 116.87 कोटीहून अधिक भारताने गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या  32,99,337 मात्रा,…

मुळा धरणातून पारनेर शहरासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर

मुळा धरणाच्या बॅक वाॅटरमधून पारनेर शहरातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करण्यात येत असून या योजनेचे…

एसटी कर्मचा-यांच्या संपाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता

राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून संपावर असलेले एसटी कर्मचारी माघार घेत नसल्याने राज्य…

आनंदवार्ता : शेतकऱ्यांना ठिबक सिंचन आता ७५ व ८० टक्के अनुदानावर मिळणार

अतिरिक्त आर्थिक भार राज्य शासन उचलणार – कृषि मंत्री दादाजी भुसे यांची माहिती शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषि…

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन

मुंबई, दि. २१ : महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना…

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आता ऑफलाईनही अर्ज करता येणार

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेची माहिती मुंबई, दि. २१ : जात पडताळणी समितीच्या ऑनलाइन अर्ज…

गेल्या 24 तासात 10,488 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

गेल्या 24 तासात लसींच्या 67.25 लाख मात्रा देण्यात आल्या गेल्या 24 तासात कोविड-19 प्रतिबंधक लसींच्या 67,25,970…

महाराष्ट्राला स्वच्छ सर्वेक्षणाचे सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार

महाराष्ट्राने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशातील दुसरा क्रमांक पटकवला नवी दिल्ली, दि. 20 : महाराष्ट्राला सर्वाधिक स्वच्छ सर्वेक्षण वर्ष…

कृषी कायदे मागे घेण्याची होणार घटनात्मक प्रक्रिया

आज मी तुम्हाला हे सांगण्यासाठी आलो आहे की तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा आम्ही निर्णय घेतला…

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.28%

गेल्या 24 तासात 11,106 नव्या कोरोना रुग्णांची नोंद गेल्या 24 तासात 72,94,864 मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण…

शेतकरी करणार आता ई- पंचनामा

राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यानंतर वेळेत पंचनामा होतो की नाही याची चिंता शेतकऱ्यांना असते. त्यामुळे…

कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेवर मान्यवरांच्या प्रतिक्रिया

सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात…

कोविड 19 मध्ये दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मुदतठेव प्रमाणपत्र

पालघर दि  : जिल्ह्यातील कोविड 19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ झालेल्या 12 बालकांच्या बँक खात्यात 5…

BIG BREAKING : कृषी कायदे मागे घेत असल्याची पंतप्रधान मोदी यांची घोषणा

नवी दिल्ली – ज्या तीन कृषी कायद्यांवरून शेतक-यांनी गेल्या वर्षभरापासून आंदोलन छेडले होते, अखेर ते तिन्ही…

शेतजमिनीचे प्रश्न आता लवकर लागणार मार्गी; राज्य सरकारने उचलले असे पाऊल

महाराजस्व अभियानात लोकाभिमुख उपक्रमांचा समावेश सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांचे दैनंदीन प्रश्न त्वरीत निकालात काढणे आणि महसूल…

शेतापर्यंत रस्ता नाही? काळजी नको, पानंद रस्त्यासाठी आहे अशी योजना

शेतीमधील कमी होणारी मनुष्यबळाची उपलब्धता लक्षात घेता शेतीची कामे करताना यंत्रांचा उपयोग वाढला आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये…

कार्तिक पौर्णिमेला शतकातील सर्वात मोठे चंद्रगहण

उद्या दिनांक 1 9 नोव्हेंबर रोजी या वर्षातील शेवटचे चंद्र ग्रहण होत आहे. हे चंद्र ग्रहण…

आता भारतीय रिझर्व बॅँकही आणणार डिजिटल चलन

एकीकडे जगभरात क्रिप्टोकरन्सी किंवा डिजिटल करन्सीची भुरळ लोकांना पडली असून या एका आकडेवारीनुसार जगभरातील गुंतवणुकदारांनी आशेपोटी…