देशात खतांचा तुटवडा ही अफवा

देशातील खतांच्या तुटवड्याबद्दलच्या अफवा दूर करण्यासाठी भगवंत खुबा यांनी पत्रकार परिषद घेतली केंद्रीय रसायने आणि खते…

राज्यपालांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

कृषी विद्यापीठाच्या प्रशिक्षण व मार्गदर्शनाचा लाभ घेतल्याने प्रगती झाल्याची शेतकऱ्यांची भावना महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संशोधन…

यवतमाळ, औरंगाबाद आयटीआय’ना उत्कृष्ट आयटीआय पुरस्कार

कौशल्याचार्य पुरस्कार विजेत्या आयटीआय शिक्षकांना १ लाख रुपयांचा पुरस्कार देऊन गौरविणार मुंबई, दि. २८ : राज्यातील…

पूरस्थितीमुळे बाधित ९ जिल्ह्यांसाठी ७७४ कोटी मदत

मुंबई, दि. 27 : शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून पूरस्थितीमुळे बाधित 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 774 कोटी…

सणासुदीसाठी रेल्वेच्या सुमारे 668 विशेष फेऱ्या

देशभरातील प्रमुख ठिकाणे रेल्वेमार्गे जोडण्यासाठी विशेष गाड्यांची योजना आखण्यात आली आहे सध्या सुरू असलेल्या सणासुदीच्या काळात, मूळ…

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 13,451 नवे दैनंदिन रुग्ण

देशात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या 103.53 कोटीहून अधिक मात्रा पूर्ण देशात गेल्या 24 तासात  55,89,124  कोविड 19…

या फळाचा नाद केला…अन समृद्धी आली…!!

लातूर जिल्हा म्हणजे पक्क्या बेसाल्टवर बसलेला डेक्कन प्लाटूवरचा सगळ्यात टणक भाग… बोली भाषेत मांजरा खडक म्हणतो…

‘जलयुक्त’ला सरकारची क्लिनचिट नाहीच, जलसंधारण विभागाचे स्पष्टीकरण

काल दि. 26 ऑक्टोबर, 2021 रोजी मृद व जलसंधारण विभागाच्या अपर मुख्य सचिवांची लोक लेखा समितीसमोर…

कोकणातील काजू उत्पादकांसाठी अल्प व्याजदरात कर्ज

प्रायोगिकतत्वावर ओला काजूगर काढण्याच्या मशिन लुधियानावरुन मागविणार अधिक उत्पन्न देणाऱ्या काजूचे वाण विकसित करण्याच्या कोकण विद्यापीठाला…

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मिळणार मदत; शासन निर्णय जारी

मुंबई  :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित…

शेतकरी महिला उत्पादक कंपन्यांची गरूडभरारी वाखाणण्याजोगी

मुंबई, दि. 27 : गडचिरोली, यवतमाळ, वर्धा तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यांतील महिलांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती…

या निर्णयाने एस.टी.कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ११२ कोटींचा निधी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महाविकास आघाडी सरकार…

बचतगटांवर राज्यस्तरीय यशकथा लिखाण स्पर्धेचे आयोजन

महिला बचत गटांनी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले असून त्या महिला उद्योग व्यवसायात उभ्या आहेत. या यशस्वी…

वनामकृविचा २३ वा दीक्षांत समारंभ उत्‍साहात संपन्‍न

सन २०२१ ते २०२२ हे वर्ष परभणी कृषि विद्यापीठाचे सुवर्ण महोत्‍सवी वर्ष म्‍हणुन साजरा करण्‍यात येत आहे. गेल्‍या पाच दशकापासुन…

बड्या कांदा व्यापाऱ्यांना आयकर विभागाचा दणका; धाडी आणि जप्ती

प्राप्तीकर विभागाने नाशिकमध्ये तपासणी मोहीम राबविली नाशिकमध्ये बांधकाम व्यवसायात असलेल्या विशेषतः जमीन संकलनाचे व्यवहार करणाऱ्या एका…

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 14,306 नवे दैनंदिन रुग्ण

भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण 102.27 कोटीहून अधिक भारताने गेल्या 24 तासात  12,30,720  कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून…

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३, ४ व ५ डिसेंबरला

नाशिक, दि. २५  :- लोकहितवादी मंडळ, नाशिक आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे अखिल…

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळण्यासाठी राज्य शासनाचा पाठपुरावा

राज्यातील सुमारे 2 लाख 12 हजार शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजने (RWBCIS) अंतर्गत फळपीक…

शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध होण्यासाठी ‘कृषी कर्ज मित्र’ योजना

इच्छुक पात्र शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत कृषी विभागाच्या ‘कृषी कर्ज…

जातीव्यवस्थेचे उच्चाटन होणे ही राष्ट्रनिर्माणासाठी अत्यंत गरजेची बाब

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन रत्नागिरी, दि.२५ :- स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारत राष्ट्र, भारतातील जातीव्यवस्था…