सातारा, दि.28 : पाटण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील रस्ते, पूल, पाणीपुरवठा आणि विद्युत पुरवठा विस्कळीत झाला…
घडामोडी
‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा
विशेष बाब म्हणून ४ मे आणि २४ जून २०२१ च्या शासन निर्णयांतून पद भरतीसाठी सूट –…
बुलडाणा जिल्हा कॅन्सरमुक्त करण्यासाठी अभियान
बुलडाणा, दि २८: कॅन्सर अर्थातच कर्करोग, या आजारामुळे देशातच नव्हे तर संपूर्ण जगात अनेकांचा मृत्यू होतो.…
चिपळूणच्या स्वच्छतेसाठी २ कोटीच्या निधीची घोषणा
चिपळूणला पुन्हा उभं करण्यासाठी 5 मुख्याधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची तातडीने होणार नियुक्ती तर ठाणे, नवी मुंबईतील स्वच्छता…
भारताला लाभले 40 वे जागतिक वारसा स्थळ
गुजरातच्या कच्छच्या रणमधील हडप्पाकालीन शहर असलेल्या धोलावीराला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान गुजरातच्या कच्छच्या रणमधील…
सर्व शेतकऱ्यांना अनुदानित दरात युरियाचा पुरवठा
वर्ष 2020-21 मध्ये पी अँड के खतांवरील अनुदानाची टक्केवारी 22.49% ते 28.97% या दरम्यान देशातील सर्व…
मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना विद्यावेतनासह मोफत प्रशिक्षण
मुंबई, दि. 27 – मराठा,कुणबी, कुणबी-मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी…
पुरामुळे बाधित पाणीपुरवठा योजनांची तात्काळ दुरुस्ती करण्याचे निर्देश
अतिवृष्टीमुळे बाधित राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्यास सर्वोच्च प्राधान्य मुंबई दि.27: – कोकण किनारपट्टी, पश्चिम…
नुकसानाचा आढावा घेऊन मदत देणार -उपमुख्यमंत्री
शिरोळ येथील पूर परिस्थितीची उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी कोल्हापूर दि. 27 :- पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्त गावातील नागरिकांच्या पुनर्वसनाबरोबच…
खरीप पिकावरील रोग व नियंत्रणाचे उपाय
हवामानातील सतत होत असलेले बदल, दिवस व रात्रीच्या तापमानातील तफावत आणि अनियमित पाऊस यामुळे खरीपातील पिकांवर…
शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी ३०१ कौशल्य अभ्यासक्रम
मुंबई, दि. २७ : नियमित विद्यार्थ्यांसह शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी वरदान असलेल्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास…
देशात कोरोना रोगमुक्तीचा दर सध्या 97.35% आहे
भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये 43 कोटी 51 लाख व्यक्तींना लसीच्या मात्रा देण्यात आल्या भारतातील लसीकरण…
पूरस्थितीत नौदलाच्या पथकाने नागरिकांना सावरण्यासाठी केली मदत
भारतीय नौदलातील पश्चिमी नौदल कमांडच्या पूरस्थितीत बचावकार्य करणाऱ्या सात पथकांची रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यामध्ये नेमणूक करण्यात आली…
ऊस आणि धान्यापासून उत्पादित इथेनॉलच्या वापरास सरकारकडून प्रोत्साहन
भारत सरकार, तेल विपणन कंपन्यांच्या (ओएमसी) माध्यमातून इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल प्रोग्रॅम (ईबीपी) उपक्रम राबवित आहे, ज्यामध्ये इथेनॉल मिश्रित…
तातडीच्या उपाययोजनांसाठी त्वरित निधी देऊ; ऑगस्टमध्येही पावसाची शक्यता
पूरग्रस्तांच्या पाठीशी शासन ठाम; मदतीसाठी सर्वतोपरी कटिबध्द – उपमुख्यमंत्री अजित पवार सांगली, दि. 26, : राज्यात अनेक जिल्ह्यात महापूर…
जेव्हा कृषीमंत्र्यांकडून विमा कंपनी कार्यालयाची होते तपासणी…
शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा – कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे सुस्पष्ट…
अतिवृष्टीबाधित भागाची कृषीमंत्र्यांकडून पाहणी
शासन खंबीरपणे शेतकरी बांधवांच्या पाठीशी – कृषीमंत्री दादाजी भुसे अमरावती : अतिवृष्टी व पुरामुळे शेतीचे नुकसान…
पुरामुळे ३९ गावातील २९० कुटुंबातील १२७१ नागरिकांचे स्थलांतर
पुरामुळे जिल्ह्यातील 39 गावांमधील 290 कुटुंबातील 1 हजार 271 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती…
महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर
मुंबई, दि. २६ : कोरोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्रात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देऊन त्यांना…
कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा आढावा घेऊन आर्थिक मदतीबाबत घोषणा करणार
चिपळूण बाजारपेठ परिसरात पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात जिल्ह्यात स्थानिक स्तरावर यंत्रणा…