एक एप्रिलपासून बदलणार मालमत्ता विक्रीचे नियम; जाणून घ्या

सरकारने स्थावर मालमत्तेच्या विक्रीवर टॅक्स डिडक्शन अॅट सोर्स (TDS) च्या तरतुदींमध्ये बदल प्रस्तावित केले आहेत. या…

एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये पदवीधरांना नावनोंदणी अनिवार्य नाही

देशभरातील जिल्ह्यांतील एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये पदवीधरांना नोंदणी करणे अनिवार्य करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे नाही.रोजगाराशी संबंधित सेवांचा लाभ…

कोविड-19 : गेल्या 24 तासात 1,49,394 नवे रुग्ण आढळले

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 168.47 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत. भारतातील उपचाराधीन रुग्णांची…

टाटा कन्सल्टन्सीमध्ये फ्रेश पदवीधरांची भरती

टाटा कन्सल्टन्सी सर्विससेस या देशातील आघाडीची IT कंपनी मध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी आली…

‘जागतिक कर्करोग दिवस : वेळीच ओळखा कर्करोगाला

कर्करोगाविषयी जनजागृती करण्याकरिता ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जातो. कर्करोगाबाबत जनजागृती…

त्वचेसाठी कच्च्या दुधाचे असे होतात फायदे

कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने अनेक फायदे मिळतात. तुम्हीही जाणून घ्या फायदे. कच्चे दूध पिण्याव्यतिरिक्त, ते चेहऱ्यावर…

महाराष्ट्रासह ७ राज्यात बिनसुईची लस; पहिली खेप बिहारला…

पहिली सुईविरहित Zydus Cadila ची कोरोना लस आणीबाणीच्या वापरासाठी मंजूर झाल्यानंतर पाच महिन्यांनी पुरवठा करण्यास सुरुवात…

दहावी बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच

राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा आता आॅफलाईन होणार आहेत. करोनाचा संसर्ग कमी होत असल्याने नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच…

कोरोना कधी संपणार? वाचा तज्ज्ञ काय म्हणतात?

गेल्या तीन वर्षांत कोरोना महामारीने थैमान घातले आहे. लाखो लोक या महामारीचे बळी झाले, लाखो लोक…

मध्य रेल्वेच्या किसान रेल्वेगाडीची हजारावी फेरी रवाना

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर, केंद्रीय रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव…

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 95.14%

गेल्या 24 तासात 1,72,433 नव्या कोरोना रुग्णांची नोंद आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालानुसार, गेल्या 24 तासात…

बायोगॅस संयंत्रांची उभारणी

केंद्रीय नवीन आणि नुतनीकरणीय उर्जा मंत्रालय खालील योजनांच्या माध्यमातून देशात बायोगॅस संयंत्रांच्या उभारणीला मदत करत आहे:…

राज्य शासनाच्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा

ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांना जीवनगौरव पुरस्कार राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे साहित्य क्षेत्रात उल्लेखनिय…

कर्करोगावर नियंत्रण शक्य

कॅन्सर किंवा कर्करोग हा अतिशय गंभीर स्वरुपाचा आजार आहे. हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकत नाही.…

महाआवास अभियान २.० मधील ५ लाख घरे ३१ मार्चपर्यंत बांधण्याचा दृढनिश्चय

मुंबई, दि. 3 : ग्रामीण भागातील सामान्य गोरगरीब जनतेला स्वत:च्या हक्काचे छत मिळावे यासाठी ते सातत्याने…

‘पोकरा’अंतर्गत ६५ हजार शेतकऱ्यांना लाभ

डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ३२१ कोटींचे अनुदान जमा मुंबई, दि. 3 : नानाजी देशमुख कृषि संजीवनी…

भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 94.91%

देशात समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत 167 कोटी 29 लाखांहून अधिक मात्रांचा टप्पा पार देशात गेल्या…

खतांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश

शेतकऱ्यांना चालू व खरीप हंगामात अडचण येणार नाही यासाठी खतांचा पुरवठा सुरळीत व्हावा असे नियोजन करावे, असे…

कृषी हवामान सल्ला : दिनांक २ ते ६ फेब्रुवारी २२

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील दोन ते तिन दिवस किमान तापमानात फारशी…

डिजिटल चलन म्हणजे काय?

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी संसदेत सांगितले की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून या वर्षी देशात डिजिटल चलन…