औरंगाबाद प्राणीसंग्रहालय आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे: मुख्यमंत्री

मुंबई, दि. १३: औरंगाबाद महापालिकेतर्फे मिटमिटा येथे सुरू असलेल्या प्राणीसंग्रहालयाचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे त्यादृष्टीने लागणाऱ्या…

भारतात कोविडमुक्त होणाऱ्या रूग्णांनी एकूण 3 कोटींचा टप्पा केला पार

भारताच्या कोविड – 19 लसीकरणाने ओलांडला 37.73 कोटींचा टप्पा भारताच्या  कोविड -19  महामारी विरोधातील लढाईत कोविडमुक्त…

डोंगराळ भागासाठी उपयुक्त वाणांचे संशोधन करणार

शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राज्य शासन कटिबद्ध असून जिल्ह्यातील डोंगराळ भागासाठी उपयुक्त वाणांचे संशोधन कृषि विद्यापीठाच्या सहकार्याने…

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत एकरी ऊस उत्पादन वाढवा

शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहिले तर नवीन रोजगाराबरोबर उत्पादकता वाढण्यासाठी मोठी मदत होईल. याकरिता सर्व शेतकऱ्यांनी कमी…

शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने समृद्ध करतील शेतकरी उत्पादक कंपन्या

शेतकऱ्यांच्या व्यथा आणि कथांचा अभ्यास मी अनुभवला आहे. शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करण्यासाठी राज्यशासनाने शेतकरी उत्पादक…

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने टेस्टिंगचे प्रमाण वाढवा

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आरोग्य विभागाने टेस्टिंगचे प्रमाण वाढवावे जेणेकरुन कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटीव्हिटी रेट कमी होण्यास मदत…

दरवर्षी १९ लाख बालकांना देणार लस

न्युमोनियापासून बालकांच्या संरक्षणासाठी राज्याच्या नियमित लसीकरण कार्यक्रमात पीसीव्ही लसीचा समावेश मुंबई, दि. १२ : बालकांना विविध आजारांपासून…

उद्योगांचा कोविडविषयक टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश

ऑक्सिजन साठा, लसीकरण, कामगारांचे आरोग्य यावर उद्योगांनी राज्य शासनाला दिली ग्वाही मुंबई, दि १२ : संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी देखील कोविडविषयक टास्क फोर्स स्थापन…

आँक्सीजन निर्मितीमध्ये राज्यातील पहिला जिल्हा “हिंगोली “स्वयंपूर्ण ठरणार !

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा सामना करताना आँक्सिजनची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली होती. आँक्सिजनच्या अभावी अनेक कोरोना रुग्णांना…

भारताच्या कोविड-19 लसीकरणाने ओलांडला 37.21 कोटींचा टप्पा

गेल्या 24 तासात 42,766 नवीन दैनंदिन रुग्णांची नोंद भारताच्या एकूण कोविड-19 लसीकरणाने काल 37.21 कोटींचा टप्पा…

नवीन देशांमध्ये भारताचा आंबा निर्यातीचा विस्तार

भौगोलिक निर्देशक प्रमाणित फझील आंब्याची बहारीनला निर्यात कोविड 19 महामारीमुळे उद्भवलेल्या दळणवळाच्या  आव्हानांनावर मात करत, या…

शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊन पुढील पाऊल टाकावे

पीक परिस्थितीचा आढावा घेताना पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, जिल्ह्यात पाऊस लांबणीवर पडल्याने शेतकऱ्यांनी आगामी पावसाचा…

पात्र शेतकऱ्यांना वेळेत योजनांचे लाभ देण्याचे कृषी मंत्र्यांचे निर्देश

सोंडले येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे कृषी विभागाला निर्देश शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राज्य…

शिक्षण सेवक भरतीला हिरवा कंदिल

‘पवित्र’ प्रणालीच्या (PAVITRA) माध्यमातून सुमारे सहा हजार पदे भरण्याची प्रक्रिया राबविणार राज्यातील सुमारे सहा हजार 100…

शिवभोजन केंद्रामुळे राज्यातील गरीब जनतेला दिलासा

मालेगाव, दि. 10 : सेवाभावी उपक्रमातून शिवभोजन केंद्राने राज्यातील गरीब जनतेला दिलासा देण्याचे चांगले काम उभे राहिले आहे. राज्याचे…

नांदेड जिल्ह्यातील ११३ किलोमीटर रस्त्यांची प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जा वाढ

नांदेड जिल्ह्यातील सुमारे 113 किमी इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्त्यांना दर्जोन्नत करून ते प्रमुख…

मत्स्यव्यवसाय अधिक परिणामकारक, गतिशील करण्यासाठी उपाययोजना

मुंबई, दि. १० – कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या…

पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळविणेबाबत बैठक

जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळविणे, वैनगंगा-नळगंगा प्रकल्प असे…

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्ण ओसरलेली नसतांनाच तिसऱ्या लाटेची आणि ‘डेल्टा प्लस’चा मोठ्याप्रमाणावर प्रसार होण्याची भीती…

विस्तारानंतर असे आहे नवे केंद्रीय मंत्रिमंडळ

भारताच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधानांच्या सल्ल्याने, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सदस्यांना पुढीलप्रमाणे खातेवाटप करण्याचे आदेश दिले आहेत -: श्री. नरेंद्र…