मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक संपन्न जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्त आहेत आणि भविष्यातही…
krishi pandhari
केरोसिनचे सुधारित दर जाहिर; अशी झाली वाढ
मुंबई, दि.२३ : नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांच्याकडून केरोसिनचे…
आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी मोहिम
मुंबई, दि. २३ : राज्यात खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी कृषी संजीवनी मोहिम राबविली जात आहे. या अंतर्गत दररोज एक विषय घेऊन संपूर्ण राज्यभर कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ, कृषी मित्र शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. दि. 1 जुलैपर्यंत ही मोहिम सुरु राहणार असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
औरंगाबाद विभागातील नळजोडण्या कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश
• मराठवाड्यातील पाणीपुरवठा योजनांचा घेतला आढावा मुंबई, दि. 23 : जल जीवन मिशन अंतर्गत औरंगाबाद विभागातील प्रत्येक…
आशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ
मागण्या मान्य झाल्याने संप मागे घेतल्याचे कृती समितीकडून घोषणा मुंबई, दि. २३ : राज्यातील ‘आशा’ स्वयंसेविकांना १…
शेतीपूरक व्यवसायांना आवश्यक बळ मिळवून देऊ
‘माविम’तर्फे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते शेतकरी महिलांना बी-बियाणे व औषधींचे वितरण ग्रामीण भागात एखाद्या कुटुंबात…
१९ जुलै रोजी धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर जि.प. व पं.स. पोटनिवडणुका
२० जुलै २०२१ रोजी होणार मतमोजणी न्यायालयीन निर्णयानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर या 5…
भारत आणि फिजी यांच्यात कृषी आणि संलग्न क्षेत्रात सामंजस्य करार
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि फिजीचे कृषी, जलमार्ग व पर्यावरण मंत्री डॉ.…
कृषी सल्ला : मराठवाडयात पुढील पाच दिवसात पावसाची शक्यता
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवसात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची…
रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवा
रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पादनात वाढ होत असल्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पद्धतीचा…
राज्यस्तरीय कृषी संजीवनी मोहिमेचा शुभारंभ
शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड शेतकऱ्यांच्या फायद्याची : कृषिमंत्री दादाजी भुसे राज्यात खरीप हंगामास सुरवात झाली असून,…
डेल्टा प्लस विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून ७५०० नमुने पाठवले
राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले २१ रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यातील ९ रुग्ण रत्नागिरी…
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन मुंबई, दि. 22 : कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि तिसऱ्या…
ग्रामीण भागासाठी ‘जान हैं तो जहाँ हैं’ अभियान
केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज ‘जान हैं तो जहां हैं’ या देशव्यापी…
योजनांमधील शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने अदा करण्याचे निर्देश
बुलडाणा दि.21 : शासन शेतकऱ्यांचा जीवन स्तर उंचविण्यासाठी विविध कल्याणकारी योजना शेतकऱ्यांसाठी राबविते. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी…
कोरोना काळात शेतकरी राबला म्हणून इतर जगले
चंद्रपूर, दि. 20 : संपूर्ण जगावर तसेच देशावर आलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे जनजीवन अक्षरशः थांबले. त्याचा फटका…
फळ पीक विम्यातील बदल ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान
हवामानावर आधारित पुनर्रचित फळ पीक विम्याचे निकष बदलून ते पूर्वीप्रमाणेच केल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व विशेषतः…
पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी उद्योगांना ९० टक्के कर्ज
३ टक्के व्याज सवलतीच्या योजनेचा लाभ घ्यावा – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार मुंबई, दि.२० : राज्यातील…
उद्योगपतीची ही गोष्ट तुम्हालाही प्रेरणा देईल !
कोणतेच काम लहान किंवा मोठे नसते, हे आपण जाणून आहोत. लहान कामातूनच मोठे काम, ध्येय साध्य…
भारतात गेल्या 24 तासात 60,753 दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद
दैनंदिन नव्या रुग्णांपेक्षा, दैनंदिन बरे होणाऱ्यांची संख्या, सलग 37 व्या दिवशी जास्त भारतात उपचाराधीन दैनंदिन नव्या…