सुधारित कलिंगड लागवड

अलीकडे बाजारपेठेतील वाढती मागणी आणि मिळणारा भाव लक्षात घेऊन कलिंगडाचे मुख्य पीक म्हणून शेतकरी उत्पादन घेऊ…

जीवाणू संवर्धनाचा वापर काळाची गरज 

रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमती, बाजारपेठेत होत असलेली त्यांची दुर्मिळता लक्षात घेता शेतकऱ्यांनी अपेक्षित कृषी उत्पादन वाढविण्यासाठी जीवाणू संवर्धनाचा वापर करणे ही काळाची गरज आहे. जीवाणू संवर्धने स्वस्त किंमतीत उपलब्ध होत असल्याने सर्वच शेतकऱ्यांना परवडण्यासारखी आहेत. तसेच जमिनीचा पोत सुधारण्यासाठी त्यांची मदत होते. जीवाणू संवर्धने जमिनीत आढळणाऱ्या उपयुक्त जीवाणूपासून तयार केलेली असतात.  त्यापैकी अॅझोटोबॅक्टर, अझोस्पीरिलम, निळी हिरवी शेवाळे आणि ऍ़झोला पिकास नत्र पुरवितात. बॅसीलस पॉलिमिक्स जीवाणू स्फुरदाची…

‘पीएफ’चे व्याज येणार दोन हप्त्यात

तोटय़ातील गुंतवणुकीतून बाहेर पडणेही अवघड झाल्यामुळे भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) ६ कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना ८.५०…

‘चोरीचा मामला’ चित्रपटाची पाच भाषांमध्ये निर्मिती

अभिनेता प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित ‘चोरीचा मामला’ या चित्रपटाची पाच भाषांमध्ये निर्मिती होणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून…

कृष्णा-गोदावरी खोऱ्यात सापडला मिथेन इंधनाचा उत्कृष्ट स्रोत

जगात जीवाश्म इंधन संपत आहे आणि स्वच्छ उर्जेच्या पर्यायी स्रोतांचा शोध सुरु आहे, त्यात कृष्णा-गोदावरी (केजी) खोऱ्यातून…

वाहन सुरक्षेसाठी नवीन आंतरराष्ट्रीय मानके लवकरच होणार लागू

वाहनांमध्ये उत्सर्जन आणि सुरक्षा उपायांच्या आंतरराष्ट्रीय मानकांची अंमलबजावणी करण्याचा परिवर्तनीय उपक्रम सरकारने हाती घेतला आहे. ऑटोमोबाईल…

नागपूरची संत्री म्हणजे ” ऑरेंज ” नाही..

दुर्लक्षित विदर्भातील संत्रा! सध्या आपल्या देशातून फळांची सर्वाधिक निर्यात महाराष्ट्रात राज्यातूनच केली जाते. १९९० च्या दशकाच्या…