शेतीच्या पाच वर्षांच्या थकीत वीजबिलावरचा दंड आणि व्याज होणार माफ

कृषिपंप वीज धोरणातून राज्याच्या कृषिक्षेत्राला नवसंजीवनी मिळणार : ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत मुंबई, दि. २०…

दिलासादायक : घरकुल योजनेचे रखडलेले प्रस्ताव होणार मंजूर

मुंबई, दि. २० : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचा निवारा देणाऱ्या विविध योजना गतिमान करुन घरकुलांच्या गुणवत्ता…

शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनावर…

मुंबई, दि. २० : महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.…

देशात उभारणार दीड लाख परवडणारी आरोग्य केंद्रे

25 कोटीहून अधिक लोकांना परवडणारी प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध सार्वत्रिक आरोग्यसेवेच्या प्रवासात भारताने एक महत्त्वाचा टप्पा…

ऊस उत्पादकांची थकबाकी आता मिळणार वेळेवर…

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अतिरिक्त साखरेचे इथेनॉलमध्ये रुपांतर पेट्रोलमध्ये…

हैद्राबाद-नाशिक दरम्यान स्पाइस जेटच्या विमानसेवेला प्रारंभ

भारत सरकारच्या आरसीएस-उडान (प्रादेशिक संपर्क योजना- उडे देश का आम नागरिक) योजनेअंतर्गत देशामध्ये हवाई संपर्क यंत्रणा…

उपचाराधीन रुग्णांची संख्या खाली घसरली

नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची दैनंदिन संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट कायम देशात…

शेतकऱ्यांना एक लाख कृषी पंप वीज जोडण्यांसाठी नवीन धोरण जाहीर

नवीन कृषीपंप वीज जोडणीचे धोरण आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आले त्यामध्ये लघुदाब वाहिनी, उच्चदाब…

कोल्हापूर आणि नाशिकला ग्राम स्वच्छतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार

(छायाचित्र प्रतीकात्मक ) नवी दिल्ली, दि. १९ : स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गंत सर्वंकष आणि सातत्यपूर्ण उत्कृष्ट…

दिवाळीनंतर कांद्याचा बाजार खातोय भाव

नाशिक  १९ : दिवाळीनंतर कांदा भाव खाणार असे संकेत कृषी पंढरी ने मागील वृतात दिले होते.…

स्वस्त आणि पर्यावरणपूरक नैसर्गिक वायू इंधन (एलएनजी) केंद्रांची भारतात होणार सुरुवात

पेट्रोलिअम मंत्र्यांच्या हस्ते 50 एलएनजी इंधन केंद्रांचा पायाभरणी सोहळा, पुढील तीन वर्षात 1000 एलएनजी केंद्र उभारणार…

ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम नव्याने जाहीर होणार

यापूर्वी जाहीर केलेला कार्यक्रम रद्द मुंबई, दि. 19 : राज्यभरातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा…

देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त

दररोजच्या नवीन नोंद झालेल्या रुग्णांपेक्षा नवीन बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त असण्याचा कल भारताने 1.5 महिन्यांपेक्षा…

भारताचा एआय सुपर कॉम्प्यूटर परमसिद्धी जगात अव्वल

 500 सर्वात शक्तिशाली एकसंध संगणक प्रणालींमध्ये 63 व्या क्रमांकावर सी-डॅक येथे राष्ट्रीय सुपरकंप्यूटिंग मिशन (एनएसएम) अंतर्गत…

ट्रॅक्टरवर वाचवा ५ लाख; इतर यंत्रांवरही होईल बचत

केंद्र पुरस्कृत कृषि यांत्रिकी करण उप अभियान समाविस्ट जिल्हे :-१. सर्व जिल्हे  ( घटक क्रमांक ३ व…

कांदाचाळ योजनेचा फायदा घ्या आणि अपेक्षीत बाजारभाव मिळवा

योजनेचा उद्देश :-  कांदा पिकाचे साठवणूकीत होणारे नुकसान कमी करणे. कांदा पिकाची हंगामामध्ये आवक वाढुन कांदयाचे भाव कोसळणे तसेच हंगामाव्यतिरीक्त कांदयाचा तुटवडा निर्माण होऊन भाव वाढणे अशा समस्येवर अंशत: नियंत्रण मिळविणे.

जनावरांच्या आरोग्यासाठी कॉल सेंटरची स्थापना होणार

आरोग्य विभागाच्या १०८ या ‘टोल फ्री’ प्रमाणे मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेसाठी १९६२ हा ‘टोल फ्री’ क्रमांक प्रस्तावित  मुंबई,…

कार्तिकी वारीसाठी मर्यादित वारकऱ्यांचा प्रस्ताव

मुंबई, दि. १८ : राज्याला शेकडो वर्षांची संत परंपरा लाभली आहे. सांस्कृतिक आणि धार्मिक समतेचा संदेश देणाऱ्या…

शंभर टक्के अनुदान मिळणारी फळबाग लागवड योजना

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना लाभार्थी पात्रता निकष :- वैयक्तिक शेतकऱ्यांनाच लाभ घेता येईल. संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ घेता येणार नाही. शेतकऱ्यांच्या स्वत:च्या नावे 7/12 असणे आवश्यक आहे. जर 7/12 उताऱ्यावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडी साठी संमतीपत्र आवश्यक आहे. जमिन कुळ कायदयाखाली येत असल्यास 7/12 च्या उताऱ्यावर जर कुळाचे नाव असेल तर योजना राबविण्यासाठी कुळाचे संमतीपत्र  आवश्यक  आहे. परंपरागत वननिवासी ( वन अधिकार मान्यता ) अधिनियम, 2006 नुसार वनपट्टेधारक शेतकरी योजनेत लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.

अलर्ट : महाराष्ट्रात पुन्हा पाऊस बरसणार?

हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांची माहिती सध्या दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान,…